उत्तर, पश्चिम महाराष्ट्रासह कोकणातील रत्नागिरी, सिंधुदुर्गाच्या काही भागात विजांच्या कडकडासह पाऊस कोसळ्याची शक्यता

0
126

राज्यात अनेक भागात अवकाळी पाऊस पडत आहे. राज्यात अनेक भागात अवकाळी पाऊस पडत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी अतोनात नुकसान झाले आहे.13 मार्चपासून राज्यातील हवामान हे कोरडे राहणार आहे.

नाशिक जिल्ह्यातील अनेक भागात द्राक्षे तसेच केळी पिकांचे मोठे नुकसान झाले आहे.उद्यापासून अवकाळी पावसाचा जोर कमी होणार आहे.राज्याला पुन्हा एकदा अवकाळी पावसाचा तडाखा बसत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here