टी-20 विश्वचषक: करो या मरो अशी स्थिती दोन्ही संघांची

0
78

टी-20 विश्वचषक सामना आज न्यूझीलंडशी होणार आहे.उपांत्य फेरीच्या शर्यतीत टिकून राहण्यासाठी भारत आणि न्यूझीलंड या दोन्ही संघांसाठी हा सामना जिंकणे अत्यंत महत्त्वाचे आहे. करो या मरो अशी स्थिती आज दोन्ही संघांसाठी आहे. त्यामुळे आजच्या सामन्यावर कोणता संघ आपलं वर्चस्व प्रस्थापित करतो हे पाहणे महत्त्वाचे आहे.

पाकिस्तानविरुद्धच्या पहिल्या सामन्यातील पराभवानंतर भारत पाचव्या स्थानावर आहे. तर न्यूझीलंड देखील पाकिस्तान संघाविरुद्धचा सामना गमावल्यानंतर चौथ्या क्रमांकावर गेला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here