रत्नागिरी: 20 ते 25 जून रोजी अतिमुसळधार पाऊस मच्छिमारांनी मासेमारीसाठी समुद्रात जावू नये

0
140

प्रतिनिधी – अभिमन्यू वेंगुर्लेकर

रत्नागिरी– भारतीय हवामान खाते, कुलाबा, मुंबई यांजकडून पर्जन्यमानविषयक प्राप्त झालेल्या संदेशानुसार, 20 जून ते 24 जून 2022 या कालावधीत दक्षिण महाराष्ट्र व गोवा किनारा या ठिकाणी ताशी ४०-५० कि.मी ते ६० कि.मी. वेगाने यादळी वारे वाहण्याचा इशारा वर्तवण्यात आला असून मच्छीमारानी संबधीत कालावधीत समुद्रात जावू नये. तसेच 20 जून ते 25 जून 2022 या कालावधीत रत्नागिरी जिल्हयात मुसळधार ते अतिमुसळधार स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता वर्तविण्यात आलेली आहे.

तरी नागरिकांना सावधानतेचा व सुरक्षितता बाळगावी. संबंधित कार्यक्षेत्रातील सर्व मच्छीमारांनी मासेमारीसाठी समुद्रात जावू नये असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here