संजय राऊतांचा जेलमध्ये मुक्काम कायम, 5 सप्टेंबरपर्यंत कोठडी वाढली

0
56
अजित पवार यांच्या विमान अपघातातील मृत्यूवर शिवसेना नेते संजय राऊत यांनी अत्यंत गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत. महाराष्ट्रातील एका इतक्या मोठ्या उंचीच्या नेत्याचा विमान अपघातात (Ajit Pawar Plane crash) मृत्यू होणं आणि त्यानंतर समोर येत असलेली तथ्ये पाहता, या प्रकरणाची सखोल चौकशी होणं गरजेचं असल्याचं मत राऊत यांनी व्यक्त केलं आहे. अजित पवार यांच्या अपघातावर प्रश्न नक्कीच उपस्थित केले जातील, प्रश्न विचारलेच पाहिजेत. अजित पवार यांच्यासारख्या महाराष्ट्राच्या एका मोठ्या नेत्याचा ज्या पद्धतीने विमान अपघातात मृत्यू झाला आणि जे तथ्य समोर येत आहेत - त्याची चौकशी झाली पाहिजे, मला वाटतं की यात काहीतरी संशयास्पद आहे, असं संजय राऊत म्हणाले. त्यानंतर त्यांनी मोठे आरोप केले.
अजित पवारांचा मृत्यू रहस्यमयी?

मुंबई- मुंबईच्या गोरेगावमधील पत्राचाळ प्रकरणी शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांना आज पुन्हा एकदा ईडीच्या विशेष PMLA कोर्टामध्ये हजर करण्यात आले. संजय राऊत यांना कोर्टाने झटका दिला असून 5 सप्टेंबरपर्यंत न्यायालयीन कोठडीमध्ये वाढ केली आहे.
पत्राचाळ प्रकरणामध्ये संजय साऊत यांना ईडीने चार 31 ऑगस्ट रोजी अटक केली होती. त्यानंतर कोर्टात हजर केले असता 22 ऑगस्टपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली होती. आज कोठडी संपल्यामुळे पुन्हा एकदा संजय राऊत यांना विशेष इडी कोर्टात हजर केले. संजय राऊत हे हातात कागदपत्रे घेऊन आले होते.
त्यांचा आज पेहराव बदलेला होता. झब्बा घालून राऊत कोर्टात हजर झाले होते. त्यानंतर न्यायाधीशांनी सुनावणीस सुरुवात केली. त्यानंतर राऊत यांच्या न्यायालयीन कोठडीमध्ये 5 सप्टेंबरपर्यंत वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे राऊत यांचा जेलमध्ये मुक्काम आणखी वाढला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here