सिंधुदुर्ग : सिंधुदुर्ग जिल्हा आपल्या विविध नैसर्गिक फळाफुलांनी बहरू लागला आहे. आंबा ,काजू बरोबरच सुगंधी अशा सुरंगीच्याफुलांच्या वासाने वातावरण आल्हादायक बनले आहे.
जिल्ह्यात सुरंगीच्या हंगामाला प्रारंभ झाला असून, कळ्या, फुले काढणीला वेग आला आहे . सुरंगीच्या फुलांना प्रतिकिलो कमाल ७०० रुपयांपर्यंत दर मिळत आहे. पिवळी धमक फुले आणि त्यातून येणार सुगंध मनाला सुखावून जात आहे.https://sindhudurgsamachar.in/manarashtra-अमिताभ-यांच्यावर-अँजिओ/