रत्नागिरी प्रतिनिधी (वर्दे): कोकणात पडत असलेला मुसळधार पाऊस आणि छोट्या-मोठया दरड कोसळण्याच्या पार्श्वभूमीवर रत्नागिरीतील घाट रास्ता बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. कोकणातील निसर्गसौन्दर्य आणि त्यामुळे येथील वाढत असलेली पर्यटकांची संख्या बघता शासनाने घाट रास्ता बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. पावसाळ्यामध्ये छोट्या-मोठया दरड कोसळण्याच्या घटना वारंवार घडत असल्याने सदर मार्ग बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. https://sindhudurgsamachar.in/kokan-आंदुर्ले-मुणगी-गावात-नदी/
आजपासून 20 जुलै 2023 ते 31 जुलै पर्यंत पर्यटनाकरिता सदर मार्ग बंद करीत आहे निर्णय घेतला आहे.