
रत्नागिरी जिल्ह्यात मान्सून पूर्वतयारीचा आढावा; “कोणतीही दुर्घटना होऊ नये, याची दक्षता घ्या” – पालकमंत्री डॉ. उदय सामंत
रत्नागिरी :
उदय सामंत यांच्या अध्यक्षतेखाली रत्नागिरी जिल्ह्याच्या मान्सून पूर्वतयारीची आढावा बैठक जिल्हाधिकारी कार्यालयात पार पडली. आगामी पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात कोणतीही दुर्घटना घडू नये यासाठी सर्व यंत्रणांनी सतर्क राहून आवश्यक उपाययोजना करण्याचे निर्देश पालकमंत्र्यांनी दिले.


